Wednesday 13 April 2016

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti sms message whatsapp status image

Ambedkar Jayanti Marathi sms wallpaper whatsapp status
Ambedkar Jayanti Marathi sms wallpaper whatsapp status

डॉ बाबासाहेब आंबेडकर

√ पाण्यासाठी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव yसत्याग्रही....

√ जगात सर्वाधिक पुतळे असणारा महामानव...

√ कोलंबिया आणि लंडन विद्यापिठातील सर्वात हुशार विद्यार्थी...

√ पुस्तकांसाठी घर बांधणारा जगातील एकमेव पुस्तकप्रेमी....

√ जगातल्या १०० विद्वानांच्या यादीमधील अव्वल नं.1 महाविद्वान....

√ एकटाच ५०० ग्रज्युएट्स च्या बरोबरीचा विद्वान...

√ १००० भारतीय विद्वानांपेक्षाही जास्त बुद्धिमान....

√ जगातील ६ विद्वानांमधील १ विद्वान....

√ अर्थशास्त्रामध्ये Ph.D. मिळवणारे तसेच अर्थशास्त्रामध्ये डबल डॉक्टरेट मिळवणारे प्रथम दक्षिण आशियाई अर्थतज्ञयादीमधिलD.Sc.ही दुर्मिळ व महत्तपूर्ण डॉक्टरेट पदवी मिळवणारे प्रथम भारतीय...

√ लंडन विद्यापिठामध्ये ८ वर्षे कालावधी लागणारा केवळ २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण करणारा कुशाग्र बुद्धिचा विद्यार्थी...

√ तब्बल ५५ पुस्तके आणि ग्रंथाचा लेखक...

√ २० व्या शतकातील भारतामधील सर्वात बुद्धिमान विद्वान...

√ २० व्या शतकामध्ये जगातील सर्वात बुद्धिमान कायदेपंडित आणि घटनातज्ञ...

√ ५००० वर्षाचा इतिहास केवळ ४० वर्षात बदलून टाकणारा थोर युगपुरुष....

√ एकापेक्षा एक अशा तब्बल ३२ पदव्या मिळवणारा महान पदवी धर....

√ २०१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात टॉप 10 महान भारतीयांमध्ये नंबर १ सर्वाधिक महान भारतीय तथा The Greatest Indian....

√ लंडनच्या संसदेमध्ये जयंती साजरी केली जाते असा एकमेव भारतीय नेता....

√ लंडन मुझियममध्ये कार्ल मार्क सोबत ज्यांची प्रतिमा आहे तो एकमेव भारतीय....

√ सम्राट अशोक नंतर दुसरी शांती आणि अंहिसामय महान धम्मक्रांती घडवून आणणारा महान बोधिसत्त्व...

√ ऑक्सफोर्ड विद्यापिठाने केलेल्या सर्वेक्षणात [The Maker of The Universe] १० हजार वर्षांमधील १०० विश्वपुरुषांच्या यादीतील ४था विश्वरत्न....

√ जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मातर घडवून आणणारा महान बौद्ध पुनरुत्थानी....तेव्हा केवळ ३ दिवसात ८,५०,००० लोकांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला होता....

√ कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, घटनाशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण, नितीशास्त्र, धर्मशास्त्र, व्यापार, लेखन, समाजप्रर्वतन, साहित्य इ. ज्ञानक्षेत्रातील विविध विषयांवर प्रभुत्व असणारा जगातील पहिला आणि भारतातील एकमेव सर्वाधिक हुशार व्यक्ति...{केंब्रिज विद्यापिठ}

√ पाली, संस्क्रित, पर्शियन, मराठी, गुजराती, हिंदी, जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश इ. भाषाज्ञान...
बाबासाहेबांनी पाली भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश (डिक्शनरी) सुद्धा लिहीलेले आहेत....

√ 'RajGruha' या आपल्या घरामधील त्यांच्या वयक्तिक ग्रंथालयात ५०,००० हून अधिक ग्रंथसंपदा होती...हे जगातील सर्वात मोठे वयक्तिक ग्रंथालय होते...तर बाबासाहेब सर्वात थोर विद्याव्यासंगी.
डॉ. बाबासाहेब इंग्लडला शिकायला गेले होते तेव्हाची गोष्ट-

वेळ आणि पैसा वाचवा म्हणून सहा वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्षात पूर्ण केला. पण त्याकरिता त्यांना अहोरात्र परिश्रम करावे लागले. जगातील सर्वात मोठे ग्रंथालय ब्रिटीश म्युझियम
सकाळी सात वाजता उघडायचे तेव्हा त्यात प्रवेश करणारे डॉ .बाबासाहेब हे पहिले विद्यार्थी असायचे . सकाळी ७:०० ते रात्री ८: ०० वाजता ग्रंथालय बंद होईपर्यंत बाबासाहेब तेथे अभ्यास करीत . दुपारी १ ते २ ग्रंथालयाला जेवणाची सुटी असायची पण जेवणाचा वेळ वाया जावू नये म्हणून बाबासाहेब सोबत ब्रेड घेऊन जात. ग्रंथालयाच्या आत कोणतेही खाण्याचे पदार्थ नेण्यास बंदी होती, म्हणून बाबासाहेब ब्रेडचा तुकडा लपवून ठेवीत आणि भूक लागली कि, पुस्तकांच्या आड तोंड लपवून पटकन ब्रेडचा तुकडा तोंडात घालीत .

एकदा बाबासाहेब ब्रेड खाताना पडकले गेले. आणि त्यांना मुख्य ग्रंथपालाकडे नेण्यात आले. ग्रंथापालाने बाबासाहेबांना वाचनालयाचा विनय भंग करण्याबद्दल हटकले तेव्हा बाबासाहेबांनी आपण तसे का करीत आहोत हे सरळ सरळ सविस्तर सांगून दिले. ग्रंथपालाला ह्या भारतीय विद्यार्थ्याचे अतिशय कौतुक वाटले. त्याने बाबासाहेबांना नुसती ताकीद देऊन
सोडून दिले .रात्री आठ वाजता ब्रिटीश ग्रंथालायामधून बाबासाहेब आपल्या खोलीवर परत जेवणखाणा म्हणून तासभर विश्रांती घेत. आणि पुन्हा अभ्यासाला बसत . मग उत्तररात्र उलटून पहाटवारा वाहू लागला तरी त्यांची अभ्यासाची तंद्री ( तल्लीनता ) भंग होत नसे. रूमवर त्यांच्या सोबत भारतीय विद्यार्थी राहायचा .त्याला रात्री कधीही जाग आली तरी बाबासाहेब अभ्यास करतांना आढळायचे .एकदा असाच तो विद्यार्थी रात्री जागा झाला . त्याला बाबासाहेब अभ्यास करतांना आढळले . त्याने घड्याळाकडे बघितले . रात्रीचे तीन वाजत होते . तो म्हणाला , मिस्टर आंबेडकर हि काय अभ्यास करण्याची तऱ्हा आहे का ? अहो, करायलाही काही मर्यादा असते . अशाने तुम्ही नक्कीच आजारी पडाल .ह्यावर बाबासाहेब क्षणभर
पुस्तक बाजूला करीत म्हणाले, त्याला म्हणाले  मी इथे
शिक्षणासाठी आलोय खरा,पण माझा जीव भारतातच घुटमळलाय . तेथे माझे करोडो बांधव धर्म अन रुढीच्या नावाखाली माणुसकी पासून वंचित झालेत. कुत्र्यापेक्षाही लाचार अन हीन दिन जीवन ते जगत
आहेत. इथला शिक्षण क्रम आटोपून मला लवकरात लवकर भारतात जायचे आहे. त्यांच्याकरिता मानवी हक्काचा लढा उभारायचा आहे .

आज माझ्याजवळ वाया घालवायला वेळ अन पैसा नाही रे असे म्हणून बाबासाहेबांनी पुन्हा पुस्तकात डोळे
खुपसले .तो नुसता बघत राहिला.!The legend......

डॉ बाबासाहेब आंबेडकर

√ पाण्यासाठी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव yसत्याग्रही....

√ जगात सर्वाधिक पुतळे असणारा महामानव...

√ कोलंबिया आणि लंडन विद्यापिठातील सर्वात हुशार विद्यार्थी...

√ पुस्तकांसाठी घर बांधणारा जगातील एकमेव पुस्तकप्रेमी....

√ जगातल्या १०० विद्वानांच्या यादीमधील अव्वल नं.1 महाविद्वान....

√ एकटाच ५०० ग्रज्युएट्स च्या बरोबरीचा विद्वान...

√ १००० भारतीय विद्वानांपेक्षाही जास्त बुद्धिमान....

√ जगातील ६ विद्वानांमधील १ विद्वान....

√ अर्थशास्त्रामध्ये Ph.D. मिळवणारे तसेच अर्थशास्त्रामध्ये डबल डॉक्टरेट मिळवणारे प्रथम दक्षिण आशियाई अर्थतज्ञयादीमधिलD.Sc.ही दुर्मिळ व महत्तपूर्ण डॉक्टरेट पदवी मिळवणारे प्रथम भारतीय...

√ लंडन विद्यापिठामध्ये ८ वर्षे कालावधी लागणारा केवळ २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण करणारा कुशाग्र बुद्धिचा विद्यार्थी...

√ तब्बल ५५ पुस्तके आणि ग्रंथाचा लेखक...

√ २० व्या शतकातील भारतामधील सर्वात बुद्धिमान विद्वान...

√ २० व्या शतकामध्ये जगातील सर्वात बुद्धिमान कायदेपंडित आणि घटनातज्ञ...

√ ५००० वर्षाचा इतिहास केवळ ४० वर्षात बदलून टाकणारा थोर युगपुरुष....

√ एकापेक्षा एक अशा तब्बल ३२ पदव्या मिळवणारा महान पदवी धर....

√ २०१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात टॉप 10 महान भारतीयांमध्ये नंबर १ सर्वाधिक महान भारतीय तथा The Greatest Indian....

√ लंडनच्या संसदेमध्ये जयंती साजरी केली जाते असा एकमेव भारतीय नेता....

√ लंडन मुझियममध्ये कार्ल मार्क सोबत ज्यांची प्रतिमा आहे तो एकमेव भारतीय....

√ सम्राट अशोक नंतर दुसरी शांती आणि अंहिसामय महान धम्मक्रांती घडवून आणणारा महान बोधिसत्त्व...

√ ऑक्सफोर्ड विद्यापिठाने केलेल्या सर्वेक्षणात [The Maker of The Universe] १० हजार वर्षांमधील १०० विश्वपुरुषांच्या यादीतील ४था विश्वरत्न....

√ जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मातर घडवून आणणारा महान बौद्ध पुनरुत्थानी....तेव्हा केवळ ३ दिवसात ८,५०,००० लोकांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला होता....

√ कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, घटनाशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण, नितीशास्त्र, धर्मशास्त्र, व्यापार, लेखन, समाजप्रर्वतन, साहित्य इ. ज्ञानक्षेत्रातील विविध विषयांवर प्रभुत्व असणारा जगातील पहिला आणि भारतातील एकमेव सर्वाधिक हुशार व्यक्ति...{केंब्रिज विद्यापिठ}

√ पाली, संस्क्रित, पर्शियन, मराठी, गुजराती, हिंदी, जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश इ. भाषाज्ञान...
बाबासाहेबांनी पाली भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश (डिक्शनरी) सुद्धा लिहीलेले आहेत....

√ 'RajGruha' या आपल्या घरामधील त्यांच्या वयक्तिक ग्रंथालयात ५०,००० हून अधिक ग्रंथसंपदा होती...हे जगातील सर्वात मोठे वयक्तिक ग्रंथालय होते...तर बाबासाहेब सर्वात थोर विद्याव्यासंगी.
डॉ. बाबासाहेब इंग्लडला शिकायला गेले होते तेव्हाची गोष्ट-

वेळ आणि पैसा वाचवा म्हणून सहा वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्षात पूर्ण केला. पण त्याकरिता त्यांना अहोरात्र परिश्रम करावे लागले. जगातील सर्वात मोठे ग्रंथालय ब्रिटीश म्युझियम
सकाळी सात वाजता उघडायचे तेव्हा त्यात प्रवेश करणारे डॉ .बाबासाहेब हे पहिले विद्यार्थी असायचे . सकाळी ७:०० ते रात्री ८: ०० वाजता ग्रंथालय बंद होईपर्यंत बाबासाहेब तेथे अभ्यास करीत . दुपारी १ ते २ ग्रंथालयाला जेवणाची सुटी असायची पण जेवणाचा वेळ वाया जावू नये म्हणून बाबासाहेब सोबत ब्रेड घेऊन जात. ग्रंथालयाच्या आत कोणतेही खाण्याचे पदार्थ नेण्यास बंदी होती, म्हणून बाबासाहेब ब्रेडचा तुकडा लपवून ठेवीत आणि भूक लागली कि, पुस्तकांच्या आड तोंड लपवून पटकन ब्रेडचा तुकडा तोंडात घालीत .

एकदा बाबासाहेब ब्रेड खाताना पडकले गेले. आणि त्यांना मुख्य ग्रंथपालाकडे नेण्यात आले. ग्रंथापालाने बाबासाहेबांना वाचनालयाचा विनय भंग करण्याबद्दल हटकले तेव्हा बाबासाहेबांनी आपण तसे का करीत आहोत हे सरळ सरळ सविस्तर सांगून दिले. ग्रंथपालाला ह्या भारतीय विद्यार्थ्याचे अतिशय कौतुक वाटले. त्याने बाबासाहेबांना नुसती ताकीद देऊन
सोडून दिले .रात्री आठ वाजता ब्रिटीश ग्रंथालायामधून बाबासाहेब आपल्या खोलीवर परत जेवणखाणा म्हणून तासभर विश्रांती घेत. आणि पुन्हा अभ्यासाला बसत . मग उत्तररात्र उलटून पहाटवारा वाहू लागला तरी त्यांची अभ्यासाची तंद्री ( तल्लीनता ) भंग होत नसे. रूमवर त्यांच्या सोबत भारतीय विद्यार्थी राहायचा .त्याला रात्री कधीही जाग आली तरी बाबासाहेब अभ्यास करतांना आढळायचे .एकदा असाच तो विद्यार्थी रात्री जागा झाला . त्याला बाबासाहेब अभ्यास करतांना आढळले . त्याने घड्याळाकडे बघितले . रात्रीचे तीन वाजत होते . तो म्हणाला , मिस्टर आंबेडकर हि काय अभ्यास करण्याची तऱ्हा आहे का ? अहो, करायलाही काही मर्यादा असते . अशाने तुम्ही नक्कीच आजारी पडाल .ह्यावर बाबासाहेब क्षणभर
पुस्तक बाजूला करीत म्हणाले, त्याला म्हणाले  मी इथे
शिक्षणासाठी आलोय खरा,पण माझा जीव भारतातच घुटमळलाय . तेथे माझे करोडो बांधव धर्म अन रुढीच्या नावाखाली माणुसकी पासून वंचित झालेत. कुत्र्यापेक्षाही लाचार अन हीन दिन जीवन ते जगत
आहेत. इथला शिक्षण क्रम आटोपून मला लवकरात लवकर भारतात जायचे आहे. त्यांच्याकरिता मानवी हक्काचा लढा उभारायचा आहे .

आज माझ्याजवळ वाया घालवायला वेळ अन पैसा नाही रे असे म्हणून बाबासाहेबांनी पुन्हा पुस्तकात डोळे
खुपसले .तो नुसता बघत राहिला.!
Read more

Tuesday 26 January 2016

26 Janauary Republic day Speech in Marathi Essay Nibandh

26 Janauary Republic day Speech in Marathi Essay Nibandh
whatsapp facebook whatsapp status quotes
देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे मोठ्या आनंदाने, कौतुकाने उत्साहाने साजरे करतो. त्या प्रमाणेच संपूर्ण भारतवासी काही राष्ट्रीय सण उत्सव सुद्धा साजरे करतो. त्यातील एक राष्ट्रीय सण म्हणजे दरवर्षी साजरा होणारा ‘प्रजासत्ताक दिन’आपला भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो २६ जानेवारीला.
हा दिवस शाळा कॉलेजातून सरकारी-निमसरकारी कार्यालयातून, सोसायट्या, चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो. तिरंगी झेंडा हा देशाचा राष्ट्रध्वज आहे. मान्यवर व्यक्ती निवृत्त अधिकारी नेते मंडळी ह्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. शाळा कॉलेजपासून कवायती. भाषणे विविध कार्यक्रम केले जातात. लहान मुले हातात झेंडे घेऊन नाचतात. राष्ट्रध्वज गौरवाने छातीवर लावला जातो.
१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. परवशतेचे पाश तुटले… आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या वाटेनं वाटचाल करेल. लोकांच्या कल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या जातील हे सारं ठरवण्यासाठी तत्कालीन नेते, पुढारी सुपुत्र ह्यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली. ह्या राज्य घटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे.
दरवर्षी २६ जानेवारीला लालकिल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्यात गतवर्षाचा आढावा घेत नववर्षाच्या नव योजना जाहीर केल्या जातात. देखणं संचलनही सादर केले जाते. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते.
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलकही प्रस्तुत केली जाते.

 हा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतवासीय मोठा अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतो.

>> Republic Day sms wallpaper

>> Republic Day poem kavita
Read more

Republic Day Marathi sms message wallpaper २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन




More sms jokes Click here


More sms jokes Click here



More sms jokes Click here


More sms jokes Click here

>> Republic Day Speech Essay in Marathi
>> Republic Day poem kavita

Tags;
quotes suvichar msg whatsapp scraps status new fresh latest
Read more

Republic Day Marathi Kavita Poem in marathi font

बरे झाले आपणास स्वातंत्र्य मिळाले
ते गोरे साले रस्त्यामध्ये        
थूंकू देत नव्हते
वेड्यासारखे रोज पाण्याने
रस्ते धूत होते.
आपण किती भाग्यवान
गुटका पान तंबाकू खाऊन
रस्त्यात कुठेही थूंकू शकतो.
छान झाले स्वातंत्र्य मिळाले

ते इंग्रज साले धान्यामध्ये
भेसळ करू देत नव्हते
मूर्खासारखे रेशनवर
सकस धान्य देत होते.
आपण किती पुण्यवान
दूध अन्न औषधामध्ये
बेमालूम भेसळ करू शकतो.
बेस्ट झाले स्वातंत्र्य मिळाले

ते ब्रिटीश साले शिक्षणाचा
धंदा करू देत नव्हते    
अडाण्यासारखे दर्जेदार शिक्षण
फुकटामध्ये देत होते
आपण किती विद्वान
शिक्षणाचा बाजार मांडून
पिढ्या बरबाद करू शकतो
चांगले झाले स्वातंत्र्य मिळाले

ते जुलमी साले अनाथ मुलांना
भिक मागू देत नव्हते
दरिद्र्यासारखे त्यांच्याकरिता
अनाथाश्रम चालवित होते
आपण किती दयावान
अनाथ मुलांना पांगळे करून
भिक मागावयास लावू शकतो
झकास झाले स्वातंत्र्य मिळाले

ते मिशनरी साले गरिब रूग्णांस
हलाखीत मरू देत नव्हते
ईश्वरसेवा समजून त्यांची
सेवाशुश्रुषा करीत होते
आपण किती करूणावान
डाॅक्टरांचा संप घडवून
रूग्णांचे हाल करू शकतो
ऊत्तम झाले स्वातंत्र्य मिळाले

ते फिरंगी साले आपणाला
लाच खाऊ देत नव्हते
गाढवासारखे लाचखोरांस
बूटांच्या  लाथा घालीत होते
आपण किती सचोटीवान
लाचखोरांच्या मिळकतीमध्ये
आपला वाटा ठेववू शकतो

बरे झाले ते इंग्रज गेले
पण जाता जाता साले आपले
देशप्रेमही घेऊन गेले
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

>> Republic Day sms wallpaper
>> Republic Day Speech Essay in Marathi
Read more

Sunday 24 January 2016

Vaidehi parshurami Hot Wallpaper

Vaidehi Parshurami
Vaidehi parshurami marathi actress
FaceMarathi
Vaidehi Parshurami Hot sexy photo
Vaidehi parshurami sexy looks
FaceMarathi
Vaidehi Parshurami Hot sexy photo
with amitabh
FaceMarathi
Vaidehi Parshurami
personal saree image
FaceMarathi
Vaidehi Parshurami Hot sexy photo
bold gorgeous photoshoot
Read more

Makar Sankranti sms message quotes whatsapp status sms message in marathi font

Bhogi Greetings card facebook cover pics msg wishes photo chya shubhechha 

Makar Sankranti sms message quotes whatsapp status sms message in marathi font
Makar Sankranti sms message quotes whatsapp status sms message in marathi font
FaceMarathi
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
गोड गोड मित्रांना!!!!
मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा

FaceMarathi

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

FaceMarathi

हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

FaceMarathi

एक तिळ रुसला , फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .

FaceMarathi

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
प्रियजनांना
गोड व्यक्तींना
मकरसंक्रांतीच्या 
हार्दिक शुभेच्छा

FaceMarathi

घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति

FaceMarathi

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

FaceMarathi

साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळ्या पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभुन दिसते
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!

FaceMarathi

परक्याना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
मकर संक्रातिच्यां" गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला .

FaceMarathi

नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
 Makar Sankranti Essay Details Information in Marathi
Read more

Makar Sankarati Marathi Essay details Information Nibandh Significance Importance Pooja vidhi mantra

Makar Sankarati Marathi Essay details Information Nibandh Significance Importance Pooja vidhi mantra

FaceMarathi

मकर संक्रांत हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण, दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला संक्रात येते. फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेशा करतो, त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो.
महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक हिंदुस्थानी सण वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची चारा संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासुन सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.
हिंदुस्थानात बहुतेक भागात हा सण साजरा केला जातो. दक्षिणेत याचवेळी पोंगळ (पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव आहे. महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी असते आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. स्त्रिया मृत्तिक घटाचे दान देतात व देवाला तीळ, तांदूळ अर्पण करतात आणि संक्रांतीनिमित्त सौभाग्यपण लुटतात.
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतु तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे. FaceMarathi
खरचं! "तिळ गुळ घ्या गोड बोला" या शब्दात केवळ अर्थ भरला आहे.
>> Makar Sankrant Marathi sms 
Read more
Powered by Blogger.
Some images found on internet, whatsapp. Any kind of copyright issues plz contact.
plzinforme@gmail.com

Games

Funny